१६ फेब्रुवारी २०२५ ― प्रबुद्ध भारत #डेली न्यूज बुलेटिन 📰📰📰 १. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, १५ जणांचा मृत्यू; कुंभमेळ्याला जाण्यासाठी जमली होती मोठी गर्दी २. नवी दिल्लीतील घटना अतिशय दुःखद, यावरून भारतीय रेल्वेची वाईट अवस्था दिसून येते ; बुलेट ट्रेन ही प्राथमिकता नाही, तर रोज साध्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे - ॲड. प्रकाश आंबेडकर ३. नरेंद्र मोदी आणि अश्विनी वैष्णव हेच या दुःखद घटनेला जबाबदार; योग्य नियोजन नसल्याने सामान्य जनतेचा बळी गेला, रेल्वे मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची वंचित बहुजन आघाडीने केली मागणी ४. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश; मोदी आणि रेल्वेमंत्री त्यांच्या नातेवाईकांना काय उत्तर द्याल?- वंचित बहुजन आघाडीचा सवाल ५. माटुंगा, मुंबई येथे बौद्ध समाज संवाद दौरा उत्साहात; महिलांचा मोठा प्रतिसाद सामाजिक, राजकीय, धार्मिक विषयांवर चर्चा ! ६. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात याचिका का दाखल केली नाही ? वंचित बहुजन आघाडीचा सवाल ७. भ्रष्टाचाराचा मामला खासगी कसा? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अदानीसाठी अमेरिकेला गेले होते काय? - वंचितचे प्रवक्ता तय्यब जफर यांचा सवाल ८. काँग्रेसचे शशी थरूर यांनी केले मोदींचे कौतुक! काँग्रेसची भूमिका काय? ९. पोलिस महासंचालक कार्यालयातून आदिवासींची 398 पदे गायब; अधिसंख्या 1 हजार 231 आणि रिक्त पदे केवळ 833 #PrabuddhBharat #NewsUpdate
Show more